1 एप्रिलला रिलीज केली फिल्म, झाली हिट! पण नंतर फिल्मच्या दोन्ही अभिनेत्री 'गायब', नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Film Celebrity Story : प्रचंड कमाई करणारी ही लो बजेच फिल्म, बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली, पण काही काळानंतर त्यातील दोन्ही मुख्य हिरोईन पडद्यावरून दिसेनाशा झाल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पहिली अभिनेत्री म्हणजे रीना रॉय. ज्यांनी जितेंद्र यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले होते. 'अर्पण'नंतर त्यांनी आणखी काही चित्रपट केले, पण हळूहळू पडद्यावर त्या कमी दिसू लागल्या. 1980 च्या दशकाच्या अखेरीस त्यांची सक्रियता कमी झाली होती. नंतर त्यांनी लग्न केलं आणि आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत केलं.
advertisement
दुसरी अभिनेत्री परवीन बाबी. 1970 च्या दशकातील ग्लॅमर गर्ल, एक स्टाईल आयकॉन. मॅगझीनच्या फ्रंट पेजवर असायची. 'अर्पण'नंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली, पण 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंत तिचं अस्तित्व संपुष्टात आलं. 983 मध्ये ती चित्रपटसृष्टीतून नाहीशीच झाली. नंतर ती मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचं समोर आलं. ती एकाकी जीवन जगत होती आणि 2005 मध्ये मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली.









