हेमा मालिनीशी लग्न करायची स्वप्न पाहत होता अभिनेता, मन मोडल्यानंतर झाला उद्ध्वस्त, हिरोचा शेवट भयंकर

Last Updated:
Bollywood Actor Tragic Death : बॉलिवूडमधील हा हिरो यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्याची एक वाईट सवय, त्याच्या अंतासाठी कारणीभूत ठरली.
1/7
मुंबई: बॉलिवूडमधील शोले या आयकॉनिक चित्रपटातील 'ठाकूर' ही व्यक्तिरेखा अजरामर करणारे अभिनेते संजीव कुमार हे इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांची एक वाईट सवय, त्यांच्या अंतासाठी कारणीभूत ठरली.
मुंबई: बॉलिवूडमधील शोले या आयकॉनिक चित्रपटातील 'ठाकूर' ही व्यक्तिरेखा अजरामर करणारे अभिनेते संजीव कुमार हे इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांची एक वाईट सवय, त्यांच्या अंतासाठी कारणीभूत ठरली.
advertisement
2/7
१९६० ते १९८४ या २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 'हम हिंदुस्तानी', 'निशान', 'अली बाबा आणि ४० चोर' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, केवळ ४७ वर्षांच्या तरुण वयातच त्यांचा मृत्यू झाला.
१९६० ते १९८४ या २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 'हम हिंदुस्तानी', 'निशान', 'अली बाबा आणि ४० चोर' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, केवळ ४७ वर्षांच्या तरुण वयातच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
3/7
संजीव कुमार यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूचे खरे कारण उघड केले आहे. ही सवय नेमकी काय होती, हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. परीक्षित साहनी यांनी सांगितले की,
संजीव कुमार यांचे जवळचे मित्र आणि सह-कलाकार परीक्षित साहनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूचे खरे कारण उघड केले आहे. ही सवय नेमकी काय होती, हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. परीक्षित साहनी यांनी सांगितले की, "त्यांना अनेक वाईट सवयी होत्या. जसे की, ते शूटिंग संपल्यानंतर खूप जास्त ड्रिंक करायचे."
advertisement
4/7
ते पुढे म्हणाले,
ते पुढे म्हणाले, "ते फक्त पीतच राहायचे. रात्री २ वाजेपर्यंत ते फक्त खातच राहायचे. ते खायचे आणि उरलेली हाडे टेबलाखाली फेकून द्यायचे." साहनी यांनी स्पष्ट केले की, याच अति खाण्यापिण्याच्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले.
advertisement
5/7
संजीव कुमार यांचे प्रेम जीवनही त्या काळात खूप चर्चेत होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांना लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव त्यांचे नाते जुळू शकले नाही. यानंतर संजीव कुमार यांनी लग्न करण्याचा विचारच सोडून दिला होता, असे म्हटले जाते.
संजीव कुमार यांचे प्रेम जीवनही त्या काळात खूप चर्चेत होते. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांना लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव त्यांचे नाते जुळू शकले नाही. यानंतर संजीव कुमार यांनी लग्न करण्याचा विचारच सोडून दिला होता, असे म्हटले जाते.
advertisement
6/7
याबद्दल विचारले असता, परीक्षित साहनी यांनी खुलासा केला,
याबद्दल विचारले असता, परीक्षित साहनी यांनी खुलासा केला, "मी त्यांना याबाबत कधी विचारले नाही, पण मला बरीच माहिती आहे. मी मुलींची नावं घेणार नाही, कारण त्यापैकी काही अभिनेत्री होत्या. अनेक मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या आणि त्यांच्याशी लग्न करू इच्छित होत्या, पण संजीव कुमार कोणाशीही लग्न करू इच्छित नव्हते."
advertisement
7/7
परीक्षित साहनी यांना हिंदी शिकण्यासही संजीव कुमार यांनीच मदत केली होती. 'संजीव कुमार आणि परीक्षित साहनी यांनी एकत्र 'अनोखी रात' या चित्रपटात काम केले होते.
परीक्षित साहनी यांना हिंदी शिकण्यासही संजीव कुमार यांनीच मदत केली होती. 'संजीव कुमार आणि परीक्षित साहनी यांनी एकत्र 'अनोखी रात' या चित्रपटात काम केले होते.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement