Diwali Detox : दिवाळीत गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन आता कसं तरी होतंय? मग असं करा शरीराला डिटॉक्स
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही दिवस हेच गोड आणि तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर जड वाटायला लागतं आणि काहीतरी हलकं, तिखट किंवा फ्रेश खावंसं वाटतं. फराळाचाही कंटाळा येतो. अशा वेळी शरीराला खरंतर थोडंसं “डिटॉक्स” करण्याची गरज असते.
दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध पसरतो. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे हे सगळं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. पण काही दिवस हेच गोड आणि तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर जड वाटायला लागतं आणि काहीतरी हलकं, तिखट किंवा फ्रेश खावंसं वाटतं. फराळाचाही कंटाळा येतो. अशा वेळी शरीराला खरंतर थोडंसं “डिटॉक्स” करण्याची गरज असते.
advertisement
advertisement
advertisement
अशा वेळी शरीराला विश्रांती देण्यासाठी आणि आतून स्वच्छ करण्यासाठी “डिटॉक्स वॉटर” खूप उपयोगी ठरतं. हे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकतं आणि त्वचेपासून ते पचनसंस्थेपर्यंत सर्वत्र ताजेतवानेपणा आणतं. आता आम्ही तुम्हाला काही असे पर्याय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचं शरीर हलकं आणि फ्रेश करु शकता.
advertisement
advertisement
advertisement


