उगाच म्हणत नाहीत सोनं! आपट्याच्या पानांचं नंतर काय करायचं? अनेकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं वाटली जातात. ती का, त्याचं महत्त्व काय याबाबत तुम्हाला माहिती असेल. पण त्याचं नंतर काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नाही.
दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतो. दसरा संपल्यानंतर याचं तुम्ही काय करता, असं विचारल्यानंतर प्रत्येकाचं उत्तर असेल की आपण ती हार, फुलांसोबत निर्माल्यमध्ये टाकतो. म्हणजे त्याचा आपण काही वापर करत नाही. त्याचं महत्त्व त्या दिवसापुरतंच. पण खरंतर हे खरं सोनं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement