शाकाहाऱ्यांचं मटण, आरोग्यासाठी सर्वोत्तम पण जास्त खाल्ल्याने होतो त्रास! भाजी कोणती?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, कितीही पौष्टिक असले तरी उन्हाळ्यात 5 पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. कारण ते गरम असल्यामुळे त्रास होऊ शकतो. परंतु ते पूर्णपणे जेवणातून वगळू नये, नाहीतर आरोग्याला पुरेसे पौष्टिक तत्त्व मिळणार नाहीत. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.