PHOTOS : गाव असं भारी की कुणीच जात नाही शहराला, असं काय आहे या खेड्यात?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या गावाकडून शहराकडे जायचा विचार वाढत आहे. असे असताना एक गाव असे आहे, ज्याठिकाणी हे गाव कुणालाच सोडायचे नाही. प्रत्येक जण शहरापेक्षाही याठिकाणी चांगलं आयुष्य जगत आहे. गावाचे सरपंच हे अनिल कुमार गुप्ता यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन्मानित केले आहे. (सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी)
advertisement
इतकेच नव्हे तर गावाच्या सर्व रस्त्यांना महापुरुष आणि वयोवदृद्धांचे नाव देण्यात आले आहे. गावाची सुंदरता वाढवण्यासाठी गावात तीन सेल्फी पॉइंट आणि दोन भव्य मंदिरेही बांधली आहेत. गावातील लोकांना एकाच जागी बसून आपले गप्पा कराव्या यासाठी उद्यान तयार करण्यात आले आहे. गावात आठ मिनी गोशेड बांधण्यात आले आहेत. याठिकाणी गायींना संरक्षण मिळत आहे.
advertisement
गावात स्वच्छता राहावी यासाठी गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे, तसेच गावात 5 सार्वजनिक स्वच्छालय तयार करण्यात आले आहे. गावात स्वच्छता करण्यासाठी पाच स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जे दररोज गावात साफसफाई करतात. गावात ग्रामपंचायतीजवळ 1000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये 300 झाडांना ट्रीगार्डकडून संरक्षणही देण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तसेच 2023 मध्ये प्रदेशातील सर्वश्रेष्ठ सरपंच पुरस्काराने अनिल कुमार गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर गावात शहराच्या धर्तीवर गावात होत असलेला विकास पाहता राज्य सरकारने केरळ आणि चंदीगड, पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ग्रामप्रमुख अनिलकुमार गुप्ता यांना पाठवले होते.


