Buldhana : नळगंगा धरण भरल्यानं अचानक मोठा विसर्ग, नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिक रस्त्यावर

Last Updated:
(राहुल खंडारे, बुलढाणा प्रतिनिधी) नळगंगा धरण भरल्यानं अचानक विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
1/5
बुलढाण्यातील नळगंगा धरण पूर्ण भरलं असून अचानक धरणातून  विसर्ग केल्यानं दाताला गावात पूरस्थिती निर्माण झालीय.
बुलढाण्यातील नळगंगा धरण पूर्ण भरलं असून अचानक धरणातून विसर्ग केल्यानं दाताला गावात पूरस्थिती निर्माण झालीय.
advertisement
2/5
धरणाचे पाणी घरात घुसल्यानं गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जवळपास ६०० ते ७०० लोकांच्या घऱात पाणी घुसलं आहे.
धरणाचे पाणी घरात घुसल्यानं गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जवळपास ६०० ते ७०० लोकांच्या घऱात पाणी घुसलं आहे.
advertisement
3/5
घरात पाणी घुसल्यानं लोक जीवनावश्यक साहित्य घेऊन घरातून बाहेर पडले आहेत. काहींचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले.
घरात पाणी घुसल्यानं लोक जीवनावश्यक साहित्य घेऊन घरातून बाहेर पडले आहेत. काहींचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले.
advertisement
4/5
नळगंगा धरणातून पाणी सोडल्यानं नदीला पूर आला असून नदीकाठच्या ग्रामस्थांची घरे पाण्यात गेली आहेत.
नळगंगा धरणातून पाणी सोडल्यानं नदीला पूर आला असून नदीकाठच्या ग्रामस्थांची घरे पाण्यात गेली आहेत.
advertisement
5/5
दाताला गावातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू इतरत्र हलवण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, नागरिकांनी बसस्थानक परिसरात रास्तारोको केला.
दाताला गावातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू इतरत्र हलवण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, नागरिकांनी बसस्थानक परिसरात रास्तारोको केला.
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement