ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, साताऱ्यात आज नळाला पाणी नाहीच! कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:SHUBHAM SHARAD BODAKE
Last Updated:
साताऱ्यातील नागरिकांना ऐन पावसाळ्यता पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement