advertisement

Success Story : अपघात झाला पण खचला नाही 21 वर्षांचा सुजय, उभारली 2 कोटींची कंपनी!

Last Updated:
अपघातामध्ये हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तरीही सुजय यांनी हार न मानता 2 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभारली आहे. त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच आहे.
1/5
पुण्यातील सुजय पाचंगे यांचा वयाच्या अवघ्या 21 वर्षी झालेल्या अपघातामध्ये हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तरीही सुजय यांनी हार न मानता 2 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभारली आहे. त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच आहे.
पुण्यातील सुजय पाचंगे यांचा वयाच्या अवघ्या 21 वर्षी झालेल्या अपघातामध्ये हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. तरीही सुजय यांनी हार न मानता 2 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभारली आहे. त्याचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच आहे.
advertisement
2/5
सुजय पाचंगे यांचं इंजिनियरिंगच शिक्षण चालू असताना हा भयंकर अपघात झाला होता.अपघातानंतर जवळपास 4 ते 5 वर्ष एकाच जागीवर बसून होते. हात - पायांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी त्यांना व्हीलचेअरचाही आधार घ्यावा लागला आहे. या दरम्यान 2 ते 3 वर्ष त्यांनी डिप्रेशनचा देखील सामना केला.
सुजय पाचंगे यांचं इंजिनियरिंगच शिक्षण चालू असताना हा भयंकर अपघात झाला होता.अपघातानंतर जवळपास 4 ते 5 वर्ष एकाच जागीवर बसून होते. हात - पायांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी त्यांना व्हीलचेअरचाही आधार घ्यावा लागला आहे. या दरम्यान 2 ते 3 वर्ष त्यांनी डिप्रेशनचा देखील सामना केला.
advertisement
3/5
परंतु हार न मानता वडिलांकडून प्रेरणा घेत त्यांनी शेती संबंधित पोशिंदा नावाने कंपनी स्थापन केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 2 कोटींवर पोहोचला आहे.
परंतु हार न मानता वडिलांकडून प्रेरणा घेत त्यांनी शेती संबंधित पोशिंदा नावाने कंपनी स्थापन केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 2 कोटींवर पोहोचला आहे.
advertisement
4/5
2022 साली सुजय पाचंगे यांनी पोशिंदा ही शेतीशी संबंधित कंपनी उभारली. पोशिंदा कंपनीत ऑर्गॅनिक वेस्टपासून सेंद्रिय खत तयार केलं जातं.
2022 साली सुजय पाचंगे यांनी पोशिंदा ही शेतीशी संबंधित कंपनी उभारली. पोशिंदा कंपनीत ऑर्गॅनिक वेस्टपासून सेंद्रिय खत तयार केलं जातं.
advertisement
5/5
त्यांनी बनवलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांच्या या पोशिंदा स्टार्टअपला अनेक अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलं आहे.
त्यांनी बनवलेल्या या खतामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांच्या या पोशिंदा स्टार्टअपला अनेक अवॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आलं आहे.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement