याठिकाणी गावातच भरतं न्यायालय, सरपंच बनतात न्यायाधीश, अशाप्रकारे लोकांना मिळतो न्याय!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
न्यायालयाचे नाव ऐकताच लोक जिल्हा किंवा तालुक्याला निघतात. मात्र, एक गाव असं आहे, ज्याठिकाणी गावातच न्यायालय भरते. विशेष म्हणजे याठिकाणी न्यायालयाप्रमाणे काम चालतं. नेमकं हे गाव कुठे आहे, यामागचा नेमका उद्देश्य काय आहे, हे जाणून घेऊयात. (नीरज कुमार, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चेरिया बरियारपुर सदर पंचायतीमध्ये जेव्हा न्यायालय भरते, तेव्हा संपूर्ण सेटअप हा जिल्हा न्यायालयासारखा असतो. अनेक वेळा सरपंच रवीश कुमार, उपसरपंच, पंच यांनीही निर्णय देताना सहकार्य करतात. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत या पंचायतीतील केवळ 5 टक्के प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचतात. या ग्राम न्यायालयाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
advertisement
advertisement


