थोडीशी विश्रांती, पण धुमशान सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात पावसाची आज काय स्थिती?
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पुन्हा पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
राज्यात परतीच्या गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे. पुण्या-मुंबईसह काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस झाला. आज, 27 सप्टेंबर रोजीही राज्यातील पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला आज काहीसा दिलासा असून काही जिल्ह्यांत पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









