माघ पौर्णिमेला 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट, शास्त्रात थेटच सांगितले आहेत परिणाम!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला 'मोक्षदायिनी पौर्णिमा' मानले जाते. या दिवशी गंगास्नान आणि दानाला अफाट महत्त्व आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि पुराणानुसार या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे वर्ज्य मानले गेले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुळशीची पाने तोडू नका: पौर्णिमा आणि एकादशीला तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते. या दिवशी पाने तोडल्याने विष्णू-लक्ष्मीची कृपा मिळत नाही आणि घरात अशांती नांदते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








