उपाय अगदी सोपे पण रामबाण!...मग लक्ष्मी घरापासून दूर राहूच नाही शकणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर आपल्याला निश्चितच आपल्या काही सवयी सुधारण्याची आवश्यकता असते. दैनंदिन कार्यात केलेल्या लहान लहान बदलांमुळे आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होऊ शकतात. शिवाय जगण्यात, विचारात सकारात्मक बदलही पाहायला मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
मारुतीला संकटमोचन मानलं जातं. त्यामुळे आपल्या सर्व अडचणी मूळापासून नष्ट करायच्या असतील, तर घरात दररोज हनुमान चालीसेचं पठण करावं. दररोज शक्य नसल्यास मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसेचं पठण करणं अनिवार्य आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)