काय सांगता! 'हे' छोटे इशारे देतात मोठ्या बदलांचे संकेत, शुभं असतात 'या' गोष्टी; घरात आणतात सुख-समृद्धी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात काहीही चांगले किंवा वाईट घडण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असतो. अनेकदा आपण या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करतो, पण हे संकेत भविष्यात येणाऱ्या 'सुख, समृद्धी आणि प्रगतीचे' दूत असू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात काहीही चांगले किंवा वाईट घडण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असतो. अनेकदा आपण या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करतो, पण हे संकेत भविष्यात येणाऱ्या 'सुख, समृद्धी आणि प्रगतीचे' दूत असू शकतात. जर तुमच्यासोबत किंवा घरामध्ये खालील घटना घडत असतील, तर समजून जा की तुमचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे आणि घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुळशीचे रोप हिरवेगार होणे: ज्या घरात तुळशीचे रोप अचानक खूप बहरते आणि हिरवेगार होते, तिथे साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. जर सुकत चाललेली तुळस पुन्हा टवटवीत झाली, तर समजा की तुमच्या घरावरील वाईट काळ संपला असून आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









