डोक्याला हळद-कुंकु किंवा टिळा लावल्यानंतर तांदूळ का लावतात? त्याबदल्यात गहू, बाजरी का लावली जात नाही? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का करतात? तांदळाला इतकं महत्व का? त्याच्या बदल्यात कोणी गहू, डाळ, बाजरी सारखे पदार्थ का नाही वापरत?
भारतात कोणता ही धार्मिक विधी, पूजा-अर्चा, सण-उत्सव असोत. प्रत्येक गोष्टीसाठी तांदळाला महत्व आहे. पुजेच्या वेळी देवाला तांदूळ वाहातात. लग्नाच्या वेळी तांदूळ नवरा-नवरीवर टाकतात. तर एखाद्याची आरती करताना किंवा हळद-कुंकु लावताना कपाळावर अक्षता लावल्या जातात. हे तुम्ही पाहिलंच असेल. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असं का करतात? तांदळाला इतकं महत्व का? त्याच्या बदल्यात कोणी गहू, डाळ, बाजरी सारखे पदार्थ का नाही वापरत?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


