288 बॉल 412 धावा, कुणी केले भारताविरूद्ध 'इतके' रन्स? IND vs PAK सामन्याचं मार्केट खाल्लं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कपमध्ये आजपासून सूपर 4 सामन्यांना सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या सामन्यात अरूणधती रेड्डीने 3 तर रेणुका ठाकूर आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत.तर क्रांती गौड आणि स्नेहा राणाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. आता टीम इंडियासमोर 413 धावांचे आव्हान आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका खिशात घालते की ऑस्ट्रेलिया जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.