Team India : आगरकर-गंभीरमुळे करिअर संकटात, टीम इंडियाच्या 5 दिग्गजांनी 15 दिवसात गेम पलटवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे, त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या करिअरबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, पण भारताच्या 5 क्रिकेटपटूंनी मागच्या 15 दिवसांमध्ये सगळ्यांची बोलती बंद केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


