IND vs PAK : पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकून मोठी चूक केली, पहिल्या राऊंडमध्येच घरी जाणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टी20 वर्ल्ड सूरू व्हायला जवळपास आता 24 तासांचा कालावधी उरला आहे. पण अद्याप पाकिस्तानने भारताविरूद्धच्या घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेतून माघार घेतलेली नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान बहिष्कारावर ठाम असल्याचे दिसते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यामुळे दोन सामन्यात दोन गुण आणि एका सामन्या दोन असे 4 गुण मिळतील. तसेच सामना रद्द झाल्याने नेट रनरेटमध्ये देखील फारसा फरक दिसणार आहे.त्यात भारताविरूद्धचा सामना हा कोलंबोच्या आर प्रेमादास स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पावसाचे कोणतेही सावट नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या बहिष्कारामुळे भारताला फुकटात 2 गुण मिळणार आहे.
advertisement







