advertisement

IND vs SA : 50 नाही फक्त 37 रन्स केल्या, पण भारताचे T20 World Cupचे सर्वात मोठे टेन्शन दुर केले

Last Updated:
अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूच्या वादळी खेळीने टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे टेन्शन दुर केले आहे.
1/7
अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूच्या वादळी खेळीने टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे टेन्शन दुर केले आहे.
अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूच्या वादळी खेळीने टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे टेन्शन दुर केले आहे.
advertisement
2/7
टी20 वर्ल्ड कपला अजून 50 दिवस बाकी आहेत.त्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन दुर झालं आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे, ज्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे? हे जाणून घेऊयात.
टी20 वर्ल्ड कपला अजून 50 दिवस बाकी आहेत.त्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन दुर झालं आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे, ज्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा सलामीवर संजू सॅमसन आहे.संजू सॅमसनने आजच्या सामन्यात वादळी खेळी केली. पण या खेळीत त्याला फक्त 37 धावाच करता आल्या.
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा सलामीवर संजू सॅमसन आहे.संजू सॅमसनने आजच्या सामन्यात वादळी खेळी केली. पण या खेळीत त्याला फक्त 37 धावाच करता आल्या.
advertisement
4/7
खरं तर या 37 धावा करून त्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं तर.
खरं तर या 37 धावा करून त्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं तर.
advertisement
5/7
मागच्या तीन सामन्यात भारताचा सलामीवर शुभमन गिल फ्लॉप ठरताना दिसत आहे.त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं.
मागच्या तीन सामन्यात भारताचा सलामीवर शुभमन गिल फ्लॉप ठरताना दिसत आहे.त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं.
advertisement
6/7
शुभमन गिलची बॅटच चालत नाही आहे. त्यात आज त्याच्या जागी संजूला ओपनिंगची संधी मिळाल्याने त्याने भारताच्या डावाला अभिषेक शर्मासोबत वादळी सूरूवात करून दिली.
शुभमन गिलची बॅटच चालत नाही आहे. त्यात आज त्याच्या जागी संजूला ओपनिंगची संधी मिळाल्याने त्याने भारताच्या डावाला अभिषेक शर्मासोबत वादळी सूरूवात करून दिली.
advertisement
7/7
भारताची ही सूरूवात आणि संजू सॅमसनची वादळी खेळी पाहून टीम इंडियाचं वर्ल्ड कपआधी टेन्शन मिटलं आहे.
भारताची ही सूरूवात आणि संजू सॅमसनची वादळी खेळी पाहून टीम इंडियाचं वर्ल्ड कपआधी टेन्शन मिटलं आहे.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement