T20 World Cup : सुपर-8 आधी टीम इंडियाने केला धक्कादायक प्रयोग, सूर्याने टॉस जिंकला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल झाले आहेत. कुलदीप यादवच्या ऐवजी अर्शदीप सिंगचं पुनरागमन झालं आहे. तर अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असून त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना कोलंबोमध्ये असल्यामुळे आणि कोलंबोची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी असल्यामुळे कुलदीपला संधी मिळाली होती.
advertisement









