IND vs WI मॅचमध्ये पाऊस पडला तर काय होणार... सेमी फायनलला भारत जाणार का वेस्ट इंडिज?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता ऐन रंगात आला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. तर उरलेल्या दोन जागांसाठी चार टीममध्ये रेस आहे.
advertisement
advertisement
advertisement
सुपर-8 स्टेजमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला तर झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं, त्यामुळे आता टीम इंडियाच्या खात्यात 2 सामन्यांमध्ये 2 पॉईंट्स आहेत. तर वेस्ट इंडिजचेही 2 मॅचमध्ये 2 पॉईंट्स आहेत. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला आणि त्यांनी झिम्बाब्वेवर विजय मिळाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










