advertisement

PAK vs IND : कोलंबोत भारत जिंकल्यावर थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार, पाकिस्तान आजच होणार T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? पाहा समीकरण!

Last Updated:
PAK vs IND T20 World Cup Super 8 qualification scenario : आजच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडिया पाकिस्तानला हरवेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाकिस्तान बाहेर पडणार का? असा सवाल विचारला जातोय.
1/5
आजच्या सामन्यानंतर भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की करणार की पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार, याबाबत अनेक समीकरणं बांधली जात आहे. पण खरंच पाकिस्तान बाहेर पडणार का? जाणून घ्या
आजच्या सामन्यानंतर भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की करणार की पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार, याबाबत अनेक समीकरणं बांधली जात आहे. पण खरंच पाकिस्तान बाहेर पडणार का? जाणून घ्या
advertisement
2/5
भारतीय टीमकडे सध्या दोन मॅचेस शिल्लक असून टीम इंडियाकडे 4 पॉइंट्स आहेत आणि नेट रन रेट सुद्धा +3.050 असा शानदार आहे. पाकिस्तानची अवस्था सुद्धा भारतासारखीच असून त्यांच्याकडेही दोन मॅचेस आणि 4 पॉइंट्स आहेत.
भारतीय टीमकडे सध्या दोन मॅचेस शिल्लक असून टीम इंडियाकडे 4 पॉइंट्स आहेत आणि नेट रन रेट सुद्धा +3.050 असा शानदार आहे. पाकिस्तानची अवस्था सुद्धा भारतासारखीच असून त्यांच्याकडेही दोन मॅचेस आणि 4 पॉइंट्स आहेत.
advertisement
3/5
पाकिस्तानच्या टीमला सध्या जरी कमी लेखलं जात असलं तरी, त्यांच्यासाठी सुपर 8 चा रस्ता अद्याप पूर्णपणे बंद झालेला नाही. पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवले असले तरी त्यांचे काम अद्याप बाकी आहे.
पाकिस्तानच्या टीमला सध्या जरी कमी लेखलं जात असलं तरी, त्यांच्यासाठी सुपर 8 चा रस्ता अद्याप पूर्णपणे बंद झालेला नाही. पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवले असले तरी त्यांचे काम अद्याप बाकी आहे.
advertisement
4/5
आजच्या सामन्यात जो संघ ही मॅच जिंकेल, तो थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या टीमसाठी मात्र पुढची मॅच 'करा किंवा मरा' अशी असेल. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.
आजच्या सामन्यात जो संघ ही मॅच जिंकेल, तो थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या टीमसाठी मात्र पुढची मॅच 'करा किंवा मरा' अशी असेल. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.
advertisement
5/5
जर आज पाकिस्तान भारताकडून हारला, तर पाकिस्तान बाहेर पडणार नाही. नामिबियाविरुद्धची त्यांची आगामी मॅच अत्यंत महत्त्वाची ठरेल. पाकिस्तानला पुढचा टप्पा गाठण्यासाठी एका विजयाची गरज भासणार आहे.
जर आज पाकिस्तान भारताकडून हारला, तर पाकिस्तान बाहेर पडणार नाही. नामिबियाविरुद्धची त्यांची आगामी मॅच अत्यंत महत्त्वाची ठरेल. पाकिस्तानला पुढचा टप्पा गाठण्यासाठी एका विजयाची गरज भासणार आहे.
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement