घरचं मैदान, विराट-रोहित-अश्विन नाही... तिघांच्या डेब्यूआधी कसं होतं जग? तुमचाही विश्वास बसणार नाही!

Last Updated:
आशिया कप संपल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडिया घरच्या मैदानात विराट, रोहित आणि अश्विनशिवाय मैदानात उतरणार आहे.
1/7
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. पण या सीरिजमध्ये भारतीय क्रिकेटचे चाहते विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर.अश्विनला नक्कीच मिस करतील.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. पण या सीरिजमध्ये भारतीय क्रिकेटचे चाहते विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर.अश्विनला नक्कीच मिस करतील.
advertisement
2/7
आर.अश्विनने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना तर रोहित आणि विराटने इंग्लंड दौऱ्याच्या आधी निवृत्ती घेतली. या तीनही खेळाडूंशिवाय भारतीय टीम बऱ्याच वर्षांनी मैदानात उतरणार आहे. विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 20 जून 2011 ला पदार्पण केलं. तर अश्विनने त्याची पहिली टेस्ट 6 नोव्हेंबर 2011 ला पहिल्यांदा खेळली. रोहितचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण 6 नोव्हेंबर 2013 साली झालं.
आर.अश्विनने ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना तर रोहित आणि विराटने इंग्लंड दौऱ्याच्या आधी निवृत्ती घेतली. या तीनही खेळाडूंशिवाय भारतीय टीम बऱ्याच वर्षांनी मैदानात उतरणार आहे. विराटने टेस्ट क्रिकेटमध्ये 20 जून 2011 ला पदार्पण केलं. तर अश्विनने त्याची पहिली टेस्ट 6 नोव्हेंबर 2011 ला पहिल्यांदा खेळली. रोहितचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण 6 नोव्हेंबर 2013 साली झालं.
advertisement
3/7
भारतीय टीम घरच्या मैदानात विराट, रोहित किंवा अश्विनशिवाय टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा विराटच्या नावावर एकही टेस्ट शतक नव्हतं.
भारतीय टीम घरच्या मैदानात विराट, रोहित किंवा अश्विनशिवाय टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा विराटच्या नावावर एकही टेस्ट शतक नव्हतं.
advertisement
4/7
विराट किंवा रोहित किंवा अश्विनशिवाय भारताने होम ग्राऊंडवर टेस्ट खेळली होती, तेव्हा सीएसकेने त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
विराट किंवा रोहित किंवा अश्विनशिवाय भारताने होम ग्राऊंडवर टेस्ट खेळली होती, तेव्हा सीएसकेने त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
advertisement
5/7
भारताच्या या तीन दिग्गजांशिवाय टीम इंडिया टेस्ट खेळण्यासाठी घरच्या मैदानात उतरली होती, तेव्हा मुंबई इंडियन्सने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नव्हती. तर एमएस धोनी हा वनडे क्रिकेटमधला नंबर वन बॅटर होता.
भारताच्या या तीन दिग्गजांशिवाय टीम इंडिया टेस्ट खेळण्यासाठी घरच्या मैदानात उतरली होती, तेव्हा मुंबई इंडियन्सने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नव्हती. तर एमएस धोनी हा वनडे क्रिकेटमधला नंबर वन बॅटर होता.
advertisement
6/7
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकली नव्हती. तर यशस्वी जयस्वाल हा फक्त 9 वर्षांचा होता. तर वैभव सूर्यवंशीचा जन्मही झालेला नव्हता.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकली नव्हती. तर यशस्वी जयस्वाल हा फक्त 9 वर्षांचा होता. तर वैभव सूर्यवंशीचा जन्मही झालेला नव्हता.
advertisement
7/7
भारतीय टीम भारतामध्ये विराट, रोहित किंवा अश्विनशिवाय टेस्ट मॅच खेळली तेव्हा मार्केटमध्ये नुकताच आयफोन 4 रिलीज झाला होता.
भारतीय टीम भारतामध्ये विराट, रोहित किंवा अश्विनशिवाय टेस्ट मॅच खेळली तेव्हा मार्केटमध्ये नुकताच आयफोन 4 रिलीज झाला होता.
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement