Virat Kohli : नरसिंहाने हिरण्यकशपूचा वध केला, तिथेच विराट का गेला... काय आहे सिंहाचलम मंदिराचं रहस्य?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर विराट कोहलीने विशाखापट्टणमच्या प्रसिद्ध सिंहाचलम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
advertisement
रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने 135 रन केले, या सामन्यात भारताचा विजय झाला. पण रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात 102 रनची खेळी करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. यानंतर विशाखापट्टणममध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात विराटने नाबाद 65 रन केले. सीरिजच्या 3 सामन्यांमध्ये मिळून विराटच्या 302 रन झाल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


