Baba Vanga : खरी होतीये बाबा वेंगा यांची भविष्यवाणी; मग 6 महिन्यात खरंच सुरू होणार जगाचा विनाश?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
बाबा वेंगा यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल. ज्या प्रकारे त्यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरत गेल्या, त्याने लोकांना आश्चर्यचकित केलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण देखील दिलं. पुढील भविष्याबद्दलही त्यांनी अनेक अंदाज वर्तवले आहेत
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यांनी सांगितलेली सर्वात भयानक गोष्ट म्हणजे 2025 सालापासून अधोगती आणि विनाशाची प्रक्रिया सुरू होईल. या वर्षी विश्वात अशी घटना घडणार आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एवढंच नाही तर युरोपमध्ये असं काहीतरी घडेल ज्यामुळे त्यांची लोकसंख्या कमालीची कमी होईल. अशा प्रकारे, पुढील 6 महिन्यांनंतर आपण हळूहळू अधोगतीकडे वाटचाल सुरू करू.
advertisement
हे देखील मनोरंजक आहे, की बाबा वेंगा यांनी दावा केला होता की 2028 पर्यंत मानव शुक्रावर जाईल. मात्र, सध्या या दिशेने विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. 2130 पर्यंत एलियन्सशी संपर्क प्रस्थापित होईल, असेही त्यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2170 मध्ये मोठा दुष्काळ पडेल आणि त्यामुळे 3797 मध्ये पृथ्वी नष्ट होईल. तोपर्यंत अनेक मानव इतर ग्रहांवर पोहोचले असतील, असंही ते म्हणाले आहेत.