Garud Puran : बायकोवर प्रेम करत नाही त्या नवऱ्याचं काही खरं नाही, गरुड पुराणात सांगितलाय भयानक परिणाम

Last Updated:
Garud Puran : हिंदू धर्मात गरुड पुराणाचं खूप महत्त्व आहे. या जन्मात केलेल्या कर्मांवर आधारित एखाद्या व्यक्तीचं पुढील जन्मात कसं असेल हे ते आपल्याला सांगतं.
1/7
हिंदू धर्मात, पुढील जन्माच्या संकल्पनेवर आधारित गरुड पुराणाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर गरुड पाठ सहसा केला जातो.
हिंदू धर्मात, पुढील जन्माच्या संकल्पनेवर आधारित गरुड पुराणाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर गरुड पाठ सहसा केला जातो.
advertisement
2/7
गरुड पुराण हे मृत्युनंतर नवीन जीवनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये व्यक्तीच्या कर्मानुसार फळांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
गरुड पुराण हे मृत्युनंतर नवीन जीवनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये व्यक्तीच्या कर्मानुसार फळांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
3/7
गरुड पुराण हे पक्षीराज गरुड यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात भगवान नारायणांनी दिलेल्या शिकवणीवर आधारित आहे.  पुढील जन्मात माणूस कसा जन्माला येईल हे त्याने या जन्मात केलेल्या कर्मांवर अवलंबून असते. गरुड पुराणात याचे सविस्तर वर्णन केलं आहे.
गरुड पुराण हे पक्षीराज गरुड यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात भगवान नारायणांनी दिलेल्या शिकवणीवर आधारित आहे.  पुढील जन्मात माणूस कसा जन्माला येईल हे त्याने या जन्मात केलेल्या कर्मांवर अवलंबून असते. गरुड पुराणात याचे सविस्तर वर्णन केलं आहे.
advertisement
4/7
जो माणूस आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो त्याच्या पुढच्या आयुष्यात काय बनतात? हे गरुड पुराणात सांगितलं आहे.
जो माणूस आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो त्याच्या पुढच्या आयुष्यात काय बनतात? हे गरुड पुराणात सांगितलं आहे.
advertisement
5/7
गरुड पुराणात म्हटलं आहे की जो पती स्वार्थामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने आपल्या पत्नीवर खोटे आरोप करून तिला सोडून देतो, तो पुढच्या जन्मात चक्रवाक यान चक्रवा होतो.
गरुड पुराणात म्हटलं आहे की जो पती स्वार्थामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने आपल्या पत्नीवर खोटे आरोप करून तिला सोडून देतो, तो पुढच्या जन्मात चक्रवाक यान चक्रवा होतो.
advertisement
6/7
असं म्हटलं जातं की या पक्ष्याचा आवाज खूप कर्कश आहे. तो दिवसभर मादी पक्ष्यासोबत राहतो, पण रात्री ते वेगळे होतात.
असं म्हटलं जातं की या पक्ष्याचा आवाज खूप कर्कश आहे. तो दिवसभर मादी पक्ष्यासोबत राहतो, पण रात्री ते वेगळे होतात.
advertisement
7/7
कालिदासांनी त्यांच्या वियोगाच्या रचनेत चकवीचं वर्णनदेखील केलं आहे. चकवा त्याच्या भूतकाळातील कर्मांमुळे चकवीपासून दूर राहण्याचं दुःख कसं सहन करतो हे यात सांगितलं आहे. त्याच वेळी, तो रडतो आणि विलाप करतो. अशाप्रकारे, आयुष्यभर वेदना सहन केल्यानंतर माणूस मरतो. (सर्व फोटो : AI Generated)
कालिदासांनी त्यांच्या वियोगाच्या रचनेत चकवीचं वर्णनदेखील केलं आहे. चकवा त्याच्या भूतकाळातील कर्मांमुळे चकवीपासून दूर राहण्याचं दुःख कसं सहन करतो हे यात सांगितलं आहे. त्याच वेळी, तो रडतो आणि विलाप करतो. अशाप्रकारे, आयुष्यभर वेदना सहन केल्यानंतर माणूस मरतो. (सर्व फोटो : AI Generated)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement