अमरावती : कारलं कितीही कडू असलं तरी अनेकजण ते आवडीनं खातात. काहीजणांना कारल्याची भाजी आवडते, तर काहीजणांना भजी आवडते. शिवाय कारल्याचा रसही आरोग्यासाठी गुणकारी असतो. त्यामुळे रक्तातली शुगर कंट्रोल राहण्यास मदत मिळते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. परंतु काहीजण मात्र कारल्याचं नाव जरी काढलं तरी नाक-तोंड मुरडतात.
Last Updated: November 03, 2025, 14:32 IST