अमरावती : हिवाळा सुरू झाला की, अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करतात. तर काहींना बाराही महिने अंघोळीसाठी गरम पाणी हवं असतं. पण अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते कितपत गरम पाणी वापरतात यावरच त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. अंघोळीसाठी गरम पाणी वापरण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत जाणून घेऊ.
Last Updated: November 03, 2025, 19:54 IST