कडाक्याच्या थंडीत 382 किमी प्रवास जरांगेंनी काय मिळवलं?

20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं. अनेक शहरांमधून हा मोर्चा गेला आणि 26 जानेवारीला आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीवर वाशीत धडकलं. कडाक्याच्या थंडीत 7 दिवसांत तब्बल 382 किमीचा हा प्रवास. या लढ्यात जरांगे यांनी नेमकं काय मिळवलं? पाहुयात...

Last Updated: Jan 27, 2024, 14:48 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
कडाक्याच्या थंडीत 382 किमी प्रवास जरांगेंनी काय मिळवलं?
advertisement
advertisement
advertisement