उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, " मुंबईकरांनी भावनिक मुद्यांना नाकारलं आणि विकास जिंकला आहे. जनतेने उबाठाला नाकारलं आहे. शिवसेना हा दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला"
Last Updated: Jan 18, 2026, 21:36 IST


