कोल्हापूरात मिसळ कट्टा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली. तेव्हा ते म्हणाले, "गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास ही बरोबर फिलॉसॉफी आहे. पण भारत हा शहरातही राहतो हे विसरलो आपण. शहरीकरणाला शाप समजत होतो. शहरं प्रचंड वाढली.
Last Updated: Jan 12, 2026, 15:06 IST


