भाजपचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतींध्ये म्हटलं, "घरपट्टी पाणी पट्टी वाढणार नाही आणि आता बोलतो पुढील 20 वर्षं घरपट्टी, पाणीपट्टीत वाढू देणार नाही. नवी मुंबई शहर हे परमेश्वराने आशीर्वाद दिलेलं शहर आहे."