कल्याण डोंबिवली: गेल्या 16 वर्षांपासून सुप्रिया यांनी सुरू केलेला पाळणाघर नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे पॉइंट ठरले आहे. ज्या महिला सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाहीत. अशा महिलांना सुप्रिया यांच्या पाळणाघराने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे ज्या मुलांना महागड्या ट्रिटमेंट करून सुद्धा बोलता येत नव्हतं अशा मुलांना या घराणं बोलक बनवले. शिवाय, अपंग मुलांना चालायला अधिक क्रियाशील बनवले आहे.
Last Updated: December 17, 2025, 14:41 IST


