चार दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय

Last Updated : स्पोर्ट्स
राजकोट कसोटीत भारतीय संघानं कसोटी इतिहासातला सर्वात मोठा विजय साजरा केला. यशस्वी जैसवालचं द्विशतक, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू खेळी आणि पदार्पणातच सरफराज खानची दोन्ही डावात अर्धशतकं हे भारताच्या यशाचं सार ठरलं.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
चार दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय
advertisement
advertisement
advertisement