राजकोट कसोटीत भारतीय संघानं कसोटी इतिहासातला सर्वात मोठा विजय साजरा केला. यशस्वी जैसवालचं द्विशतक, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू खेळी आणि पदार्पणातच सरफराज खानची दोन्ही डावात अर्धशतकं हे भारताच्या यशाचं सार ठरलं.
Last Updated: February 18, 2024, 17:49 IST