advertisement

चार दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय

Last Updated: Feb 18, 2024, 17:49 IST

राजकोट कसोटीत भारतीय संघानं कसोटी इतिहासातला सर्वात मोठा विजय साजरा केला. यशस्वी जैसवालचं द्विशतक, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू खेळी आणि पदार्पणातच सरफराज खानची दोन्ही डावात अर्धशतकं हे भारताच्या यशाचं सार ठरलं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
चार दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय
advertisement
advertisement
advertisement