ठाणे महानगर पालिकेच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. ठाण्यात बिनविरोध शिवसेनेच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. ठाण्यात मनसेकडून लाव रे तो व्हिडीओ मधून हे आरोप भाजप-शिवसेनेवर करण्यात आले आहेत.
Last Updated: Jan 04, 2026, 18:21 IST


