TRENDING:

IND vs NZ Final : पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेतेपद कुणाला मिळणार? ICCचा नियम काय सांगतो

Last Updated:
चॅम्पियन्स ट्रॉफीतला फायनल सामना येत्या 9 मार्चला रविवारी टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड या दोन संघात रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
advertisement
1/8
पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेतेपद कुणाला मिळणार? ICCचा नियम काय सांगतो
चॅम्पियन्स ट्रॉफीतला फायनल सामना येत्या 9 मार्चला रविवारी टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड या दोन संघात रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
advertisement
2/8
चॅम्पियन्स ट्रॉफीत अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे जर फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणत्या संघाला विजेतेपद मिळणार?या संदर्भात आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या दोन बलाढ्य संघामध्ये आता 9 मार्चला फायनलचा सामना रंगणार आहे.
advertisement
4/8
जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामन्या दरम्यान पाऊस पडला तर राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये खेळ पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथून सुरू होईल.
advertisement
5/8
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात निकाल लागण्यासाठी किमान 25 षटके खेळणे आवश्यक आहे, त्यानंतर डीएलएसच्या आधारे निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
advertisement
6/8
जर भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना बरोबरीत सुटला तर आयसीसीने सुपर ओव्हरचीही तरतूद केली आहे.
advertisement
7/8
champions trophy
advertisement
8/8
जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि काही कारणास्तव निकाल लागला नाही तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेतेपद कुणाला मिळणार? ICCचा नियम काय सांगतो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल