कोलकात्याकडून अंगरिक्ष रघुवंशीने 28 बॉलमध्ये 37 रनची खेळी केली. तर आंद्रे रसेल आणि अजिंक्य रहाणेने प्रत्येकी 17-17 रन केले, पण या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने केलेली एक चूक केकेआरच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरली.
अजिंक्य रहाणेची मोठी चूक
पंजाबने दिलेल्या 112 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात खराब झाली. 7 रनवरच केकेआरचे ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले, यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगरिक्ष रघुवंशी यांनी डाव सावरायला सुरूवात केली, पण चहलच्या बॉलिंगवर अंपायरने अजिंक्य रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट दिलं. अंपायरने आऊट दिल्यानंतर रहाणे अंगरिक्ष रघुवंशीजवळ आला आणि डीआरएस घ्यायचा का नाही? हे विचारायला लागला.
advertisement
Ajinkya Rahane Should have reviewed 💔#AjinkyaRahane #Pbksvkkr pic.twitter.com/uCQtgSfrZx
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2025 11:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : रहाणेची सगळ्यात मोठी चूक, रघुवंशीने विनवण्या केल्या तरी ऐकलं नाही, KKR ने पायावर धोंडा मारला