भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी दूध, सुकामेवा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यातच ठाकरे गटानंही आता या वादात उडी घेतली आहे.