सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले असतानाच, घसरत्या कांदा दरांमुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. सरकारच्या या धोरणावरुन राज्यातील राजकारणही तापल्याचे पाहायला मिळते आहे.