Agriculture News: शेतकऱ्यानं घेतला फायद्याचा निर्णय, लाईट बिल शून्य , शेतीला होतोय मोठा फायदा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आता शेतकरी लाईट नसली तरी सौर ऊर्जेमुळे शेतीतील कामे व्यवस्थितरीत्या करत आहे. त्यामुळे शेती बहरताना दिसत आहे.
लाईट नसल्याने शेतकऱ्यांना शेतीला व्यवस्थित पाणी देता येत नव्हते. त्यामुळे पिके जळून जायची आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व्हायचे. परंतु आता शेतकरी लाईट नसली तरी सौर ऊर्जेमुळे शेतीतील कामे व्यवस्थितरीत्या करत आहे. त्यामुळे शेती बहरताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी अमोल भोसले यांनी सौरऊर्जेवर शेती फुलवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


