वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप, दोन नव्या खेळाडूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवलं, पाकिस्तानशी अंतिम मॅच कधी?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 8 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










