वैभव सूर्यवंशी पुन्हा फ्लॉप, दोन नव्या खेळाडूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवलं, पाकिस्तानशी अंतिम मॅच कधी?

Last Updated:
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 8 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
1/6
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 7 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
अंडर 19 आशिया कप 2025 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने 7 विकेट राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
2/6
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे दोन्ही स्टार ओपनर आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशी अपयशी ठरले होते.
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे दोन्ही स्टार ओपनर आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशी अपयशी ठरले होते.
advertisement
3/6
पण नंतर आरोन जॉर्ज नाबाद 58 धावांची तर विहान मल्होत्राने 61 धावांची नाबाद खेळून टीम इंडियाला फायनलच तिकीट मिळवून दिलं होतं.
पण नंतर आरोन जॉर्ज नाबाद 58 धावांची तर विहान मल्होत्राने 61 धावांची नाबाद खेळून टीम इंडियाला फायनलच तिकीट मिळवून दिलं होतं.
advertisement
4/6
दरम्यान हा सामना 50 ओव्हरचा पार पडणार होता. पण पावसामुळे हा सामना 20 ओव्हरचाच खेळवण्यात आला होता.
दरम्यान हा सामना 50 ओव्हरचा पार पडणार होता. पण पावसामुळे हा सामना 20 ओव्हरचाच खेळवण्यात आला होता.
advertisement
5/6
या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 138 धावाच करू शकली होती. श्रीलंकेकडून चमिकाने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली होती. भारताकडून हनिल पटेल आणि कनिष्क चौहान प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. तर किशन सिंह, दिपेश देवेंद्र आणि खिलान पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 138 धावाच करू शकली होती. श्रीलंकेकडून चमिकाने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली होती. भारताकडून हनिल पटेल आणि कनिष्क चौहान प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. तर किशन सिंह, दिपेश देवेंद्र आणि खिलान पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
6/6
आता टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.आता दुसरा सेमी फायनल पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकणार संघ भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे.
आता टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.आता दुसरा सेमी फायनल पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकणार संघ भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे.
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement