'फक्त प्रेमावर लग्न टिकत नाही'; अमृता खानविलकर स्पष्टच म्हणाली, संसार टिकवण्यासाठी दिली खास टीप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amruta Khanvilkar : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच लग्न या विषयावर भाष्य केलं आहे. तसेच संसार टिकवण्यासाठी मुलांना खास टीपदेखील दिली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमृता म्हणाली,"आज संवाद नसल्याने अनेक घटस्फोट होत आहेत. संवाद करणं हे मानवजातीला मिळालेलं एक सुंदर यंत्र आहे. आपल्याला वरदान मिळालंय. मला असं वाटतं प्राणी हे करू शकत नाहीत. आपल्याला डोकं दिलंय, आपल्याकडे बोलायला शब्द आहेत. फक्त खा, कम्युनिटी वाढवा असं नाही आहे. आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत. त्यामुळे या सगळ्यागोष्टी इगोवर घेऊ नका. कारण या गोष्टी मुलांसाठी पण तितक्याच चांगल्या आणि गरजेच्या आहेत".
advertisement
advertisement









