'हे कायमचं संपवून टाका', राजकुमार राव संतापला; नेमकं काय घडलं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rajkumar Rao : मनीषा गोस्वामी यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेवर राजकुमार राव यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मनीषा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणालेल्या,“मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे आणि माझे वडील एकटे कमावणारे आहेत. मी माझ्या सासरच्या लोकांच्या सततच्या छळामुळे थकली आहे. आता मी आयुष्याला कंटाळली असून माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. नवऱ्याने कोणतेही कारण नसताना दोन वेळा मारहाण केली आणि सासूने त्याला साथ दिली. माझ्या दहा महिन्यांच्या लग्नात मला दहा दिवसही आनंद अनुभवायला मिळाला नाही".
advertisement


