रणवीर सिंहच्या 'कांतारा' मिमिक्रीवर ऋषभ शेट्टी भडकला, म्हणाला, 'लोक जेव्हा नक्कल करतात…'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता रणवीर सिंहने 'कांतारा' सिनेमातील दैव याची मिमिक्री केली चांगलीच व्हायरल झाली. रणवीरवर अनेकांनी टीका देखील केली. अखेर कांताराचा हिरो ऋषभ शेट्टी यानं याप्रकरणावर भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान कांताराचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं या प्रकरणावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई येथे झालेल्या Behindwoods इव्हेंटदरम्यान ऋषभ शेट्टीनं या प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, "अशा प्रकारचा सिनेमा बनवणं ही खूप मोठं रिस्क असतं. आपली संस्कृती आणि परंपरा पॉप कल्चरसारखी वाटू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते."
advertisement
advertisement
advertisement










