काजू कितीही असले पौष्टिक तरी ठरतात घातक, 'असे' खाल्ले तर जडतील किडनी, फुप्फुस आणि हृदय रोग!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
काजू आवडत नाही, अशी व्यक्ती कदाचित शोधूनही सापडणार नाही. कच्च, भाजलेलं, मिठाईत, जेवणात घातलेलं, असं कोणत्याही प्रकारे खाल्लं तरी काजू भारीच लागतं. विशेषतः थंडीत लोक जास्तीत जास्ती काजू खातात कारण ते गरम असतात. अनेकजण तर आपल्या दिवसाची सुरुवातच काजू-बदाम खाऊन करतात. परंतु तुम्हाला माहितीये का, काजूपासून शरिराला भरपूर पौष्टिक तत्त्व मिळतातच पण ते आरोग्यासाठी घातकही असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement