Onion : कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? 99% लोक चुकीचं कारण मानतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कांदा कापताना डोळ्यात पाणी येण्यामागे ना तिखटपणा कारणीभूत आहे, ना त्याचा वास. यामागे एक रंजक 'रासायनिक युद्ध' दडलं आहे. नक्की काय घडतं कांदा कापताना? जाणून घेऊया या लेखात.
advertisement
advertisement
advertisement
1. कांद्याची 'स्वसंरक्षण' यंत्रणाकांदा हा जमिनीच्या खाली वाढतो. स्वतःला किडे किंवा प्राण्यांपासून वाचवण्यासाठी कांद्याकडे एक नैसर्गिक यंत्रणा असते. जेव्हा आपण चाकूने कांदा कापतो, तेव्हा त्याच्या पेशी (Cells) फुटतात. या पेशी फुटल्यामुळे कांद्यामध्ये असलेले 'अलाईनेज' (Alliinase) नावाचे एन्झाइम्स बाहेर पडतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून 'या' सोप्या टिप्स वापराजर तुम्हालाही कांदा रडवतोय असं वाटत असेल, तर पुढच्या वेळी या पद्धती वापरून पहाकांदा कापण्यापूर्वी 15-20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यामुळे कांद्यातील रासायनिक प्रक्रिया मंदावते आणि गॅस कमी बाहेर पडतो.कांदा पाण्यात ठेवून किंवा वाहत्या पाण्याखाली कापल्यास वायू हवेत पसरण्याऐवजी पाण्यात विरघळतो.कांदा कापताना तोंडात पाण्याचा घोट धरून ठेवल्याने डोळ्यांतून पाणी येत नाही, असं अनेकजण मानतात (मात्र यामागे ठोस वैज्ञानिक पुरावा नाही, पण अनेकांना याचा फायदा होतो).चाकू जितका जास्त धारदार असेल, तितक्या कांद्याच्या पेशी कमी प्रमाणात डॅमेज होतात आणि गॅस कमी निघतो.पंखा लावून कांदा कापल्यास तयार होणारा गॅस डोळ्यांपर्यंत न पोहोचता दुसऱ्या दिशेला वाहून जातो.
advertisement










