Weather Alert : महाराष्ट्रात आता येणार उष्णतेची लाट, सगळ्यात जास्त तापणार हा जिल्हा, हवामान विभागाचा इशारा
- Published by:Mohan Najan
Last Updated:
3 मार्च धुलिवंदनच्या रोजी उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढेल. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
महाराष्ट्रात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 मार्च धुलिवंदनच्या रोजी उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढेल. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







