शनीने बदलली रास, आता घडणार चमत्कार, एप्रिलमध्ये 4 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा धमाका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांना विशिष्ट महत्त्व आहे. शनीला म्हणतात 'न्यायदेवता'. कारण हा ग्रह प्रत्येक व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्यानुसार चांगलं, वाईट फळ देतो. महत्त्वाचं म्हणजे शनी ग्रहाची चाल सर्वात हळूवार असते, परंतु प्रभाव मात्र तेवढाच प्रबळ असतो. शनी तब्बल अडीच वर्षांनी रास बदलतो, त्यामुळे त्याचा सर्व 12 राशींवर होणारा प्रभावही तेवढाच परिणामकारक असतो, असं ज्योतिषी सांगतात. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
29 मार्च हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत खास ठरला. याच दिवशी सूर्यग्रहण लागलं आणि शनी ग्रहाचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश झाला. त्यातून काही राशींच्या व्यक्तींच्या वाट्याला भरभरून सुख आलंय. परंतु आता लवकरच शनी उदय होणार आहे. त्यातून तर काही राशींच्या व्यक्तींचं नशीब अगदी चांदणीसारखं चमकेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement