IND vs SA : 6 डिसेंबर 2025 ला सिरीज जिंकली, पण 2027च्या वर्ल्डकपसाठी 5 जणांची जागा फिक्स; विराट-रोहित सोडून तिघे कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेला करो या मरोचा सामना टीम इंडियाने 9 विकेटस राखून जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0ने जिंकली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


