IND vs AUS : 48 दिवसात एकही अर्धशतक नाही, तरी टीम इंडियात जागा फिक्स, 2 स्टार खेळाडूंनी वाढवलं टेन्शन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली टी-20 बुधवारी खेळवली जाणार आहे, पण दोन खेळाडूंच्या फॉर्मने भारतीय टीमचं टेन्शन वाढवलं आहे. मागचे 48 दिवस या दोन्ही खेळाडूंना अर्धशतकही करता आलेलं नाही.
advertisement
advertisement
आयपीएल 2025 मध्ये सूर्याने मुंबई इंडियन्सना एकहाती प्ले-ऑफला पोहोचवलं. सर्व 16 सामन्यांमध्ये सूर्याने 25 किंवा त्यापेक्षा अधिक रन केल्या. पण भारताकडून सूर्याने यावर्षात 12 सामन्यांमध्ये फक्त 100 रन केल्या आहेत. 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरची सूर्याची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
advertisement
advertisement


